-
The Empress Of Indraprastha- Entering Kuruvansh
Draupadi’s mother, Maharani Prishati, was influential in building her charismatic daughter’s strong character as a proponent of human rights and a shrewd politician. Why would such an independent thinker blindly follow something that Ma Kunti said accidentally? Did all the Paandav brothers agree to marry her immediately? The brilliant Sahdev and the far-sighted strategist Draupadi collectively argued for a partition to give Duryodhan his rights to half the kingdom. The intricate complexities of a dynamic polyamorous marriage and a sibling bond promoting gender equality are showcased through the series. Over five parts unfurl – the untold memoirs of an Empress…
-
Lt Colonel Purohit -Vishvasghatacha Bali (लेफ्ट क
‘हा हिंदू वहशतवाद आहे,’ अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून उच्चरवाने सांगितल्या जात होत्या. राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच एखाद्या आर्मी ऑफिसरला. लेफ्ट, कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. कोण होती ही व्यक्ती आणि तिचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर का चिकटवलं गेलं होतं? सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरं यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? की त्यांना षड्यंत्रात गोवलं गेलं होत? त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? ‘लैफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?’ या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना, भयाण अशा षड्यंत्रावर प्रकाशझोत टाकलेला आहे. ते सर्व वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहील.
-
Karheche Paani (Sankshipt) कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त
जविनायें हैं विलक्षण पेड माझ्यामद्धे कसे आहे? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडडूंतून उगम पावलेल्या कन्हेच्या कोठी मी जन्माना आलो आणि तिच्याल अंगाखांद्यावर जेजूरांच्या खंडोबा च्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशालाशिव छत्रपतचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पारा करी तर श्रीसोपानदेवांची भक्तिवीणा शेजारीं सदैव वाजे.
-
Banking Pravas-Samajik Janivetun (बँकिंग प्रवास सा
बँकेतल्या नोकरीकडे एक आरामदायी, अधिक पगार आणि प्रतिष्ठा देणारी नोकरी म्हणून पाहणारे अनेक जण असतात. ज्या वेळी बँकेतल्या नोकरीकडे केवळ नौकरी म्हणून पाहिले जाते, त्या वेळी हाती काहीच लागलेले नसते. सेवाकाळात मिळालेला पगार, बोनस आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे फंड, मॅच्युइटी हे इतकेच घेऊन मंडळी ज्येष्ठ नागरिक बनलेले असतात; परंतु काही मोजकेच लोक या नोकरीकडे दरमहाच्या पगार देणाऱ्या नोकरीपलीकडे बघतात आणि ही नोकरी म्हणजे समाजासाठी, समाजातल्या दुर्बलांसाठी काही करण्याची एक संधी आहे, असंही समजतात. ही मंडळी पगार तर मिळवतातच, तसेच अन्य नोकरीतले जे काही लाभ असतात, तेही प्राप्त करतात. त्याशिवाय त्यांनी प्रचंड मोठे समाधान मिळवलेले असते. आपण एका संस्थेच्या विकासात पूर्ण ताकदीनिशी आपला हातभार लावला आहे. याचे ते समाधान असते. आपण आपल्या अधिकाराचा सुयोग्य उपयोग सामाजिक हित सांभाळण्यासाठी केला आहे, याचे त्यांना समाधान असते. त्यांनी अनेक तरुणांना रोजगारप्रवण केलेले असते, अनेक उद्योगांना हातभार लावलेला असतो. हे सगळे प्रसंग, त्यातून मिळालेले समाधान याची मोजदाद कशातच करता येणार नाही. आजही कुणीतरी चुणचुणीत, पण गरीब असा एखादा वसंत बँकेत आलेला आठवतो आणि आपल्या समोरच त्याचा उद्योग बहरलेला आपण पाहिलेला असतो. हे असे अनेक प्रसंग निवृत्तीनंतर एक आत्मिक समाधान देत असतात. नोकरी म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्याची संधी आहे, असे समजून काम केलेल्या व्यवस्थापिका सौ. जान्हवी जोगळेकर यांचा सेवाकाळ म्हणून तर अत्यंत समाधानाचा ठरला आहे. सगळे प्रसंग आजही आनंद देणारे आहेत आणि आता नोकरीत असणाऱ्यांसाठी तो एक वस्तुपाठ आहे. आवर्जून वाचावे, असे हे स्मरणरंजन आहे.
-
Gautam Buddhanche Charitra (गौतम बुद्धांचे चरित्र)
गौतम बुद्ध आपल्या आनंदा नावाच्या सत्शिष्याला शेवटचे सांगणे सांगताना म्हणतात की, ‘तू सन्मार्गानुवर्तनाचा प्रयत्न सर्वदा उत्साहपूर्वक व खऱ्या आस्थेने चालू ठेव. असे करशील, तर तू विपत्तींपासून मुक्त होशील. दुर्वर्तन, आत्मपरताभ्रम व अज्ञान यांपासून तुझे मोचन होईल. मी इहलोक सोडून गेल्याबद्दल तुम्हास वाईट वाटण्याचे कारण नाही. माझा देह येथून नाहीसा झाला, तरी माझ्या सत्यधर्मरूपाने मी सर्वदा तुम्हास सन्निध राहीन. माझे देहावसान झाले, तरी मी उपदेशिलेले सत्य अमर राहील. ह्या लोकी मी जे सत्याचे राज्य स्थापिले आहे, ते जगाच्या अंतापर्यंत अढळ राहावयाचे. आता ह्या सत्याच्या यथार्थ स्वरूपाविषयी जनाची चित्ते वेळोवेळी भ्रांत होतील; परंतु माझ्यासारखे सत्यबोध करणारे पुरुष पुढे निर्माण होऊन जन पुन्हा सन्मार्गवर्ती होतील.’ गौतम बुद्ध या नावातील ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा होतो. बुद्ध ही उपाधी त्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मिळविली होती. शाक्यमुनी गौतम बुद्धांना संमासंबुद्ध मानतात. संबुद्ध म्हणजे स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध; तर संमासंबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
-
Maharashtrachi Phule Sankruti Arthat Bhahujan Sans
डॉ. सो. रा. शेडे फुले संस्कृतीला ‘बहुजन संस्कृती’ म्हणतात. सत्यशोधक चळवळीची क्रांतिकारकता दोन शब्दांत सांगायची म्हटले तर, सध्याच्या भारतीय संविधानाचे ‘ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे आणि फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करताना सुरुवातीलाच ‘सत्यमेव जयते’ असा नारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीने केलेली मानसिक व वैचारिक मशागत अत्यंत मूलगामी आहे आणि तिची आज नितांत गरज आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी सत्यशोधक चळवळीची नितांत गरज आहे. डॉ. सो. रा. शेंडे यांचे हे पुस्तक या दिशेने टाकलेले एक पाऊल वाटते. डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ समाजवादी नेते)
-
The Making Of Star India (द मेकिंग ऑफ स्टार इंडिया
१९९०च्या सुरुवातीला रिचर्ड ली यांच्याकडून रुपर्ट महोक (कार्यकारी अध्यक्ष, न्यूज कॉर्पोरेशन) यांनी स्टार टीव्ही ही कंपनी ८७० मिलियन डॉलर एवढी अवाढव्य रक्कम खर्च करून विकत घेतली, तेव्हा जगभरातील माध्यम तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या. कसलंही निश्चित भवितव्य किंवा ओळख नसलेल्या आशियातील या कंपनीमध्ये मर्डोक यांनी इतकी प्रचंड गुंतवणूक का केली असेल? आज २५ वर्षांनंतर ‘स्टार इंडियाचा महसूल २ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. आज ‘स्टार इंडिया’ भारतातील तीन प्रमुख प्रसारमाध्यम कंपन्यांपैकी एक आहे. शेकडो गुंतवणूक तज्ज्ञांना जे जमलं नाही; ते मर्डोक यांच्या अंतःप्रेरणेनं घडवून आणलं होतं! आणि भारतातील प्रचंड मोठ्या बाजारपेठेची ओळख रुपर्ट मर्डोक यांच्यामुळे जगाला झाली! वनिता कोहली-खांडेकर यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू असलेल्या ‘स्टार टीव्ही’ची ही रोमांचक कथा या पुस्तकामध्ये चितारली आहे. मुळात अत्यंत उत्कंठापूर्ण अशी कथा अतिशय रोचक किस्से आणि रतिकांत बासू, पीटर मुखर्जी, उदय शंकर, समीर नायर आणि खुद्द रुपर्ट मर्डोक यांच्या व्यक्तिरेखांमुळे अधिकच उठावदार झाली आहे.
-
Rashtriya Ekatmateche Shilpkar-Barrister Sardar Va
पंकज रूपचंद पाटील आणि संदीप भानुदास तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा ग्रंथ आधुनिक भारताच्या एकात्मतेसाठी व समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा वैचारिक ग्रंथ आहे. वल्लभभाईंच्या चरित्रासह भारताच्या इतिहासाचे अंतरंगी वास्तव या ग्रंथात सप्रमाण चित्रित झाले आहे. सरदार पटेल यांच्या विनोदी स्वभावाचे अनेक किस्से व घटनाप्रसंग लेखकाने सांगितले आहेत. पोलादी पुरुषाचे हे वेगळे रूप नवीन असल्याने वाचकांना प्रचंड भावते. विशेष म्हणजे, म. गांधी व पटेल यांच्यातील खुमासदार संवाद आणि त्यातून जन्माला आलेला विनोद मुळातून वाचणे महत्त्वाचे ठरते. वल्लभभाई आणि म. गांधी यांचे सहअस्तित्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या गाभ्यातील सूत्र आहे. म. गांधींची उपोषणे, आंदोलने यांचा थेट अनुबंध सरदारांच्या जीवनाशी येतो. म्हणून गांधींचा जीवनपट पटेलांच्या नोंदीशिवाय पूर्ण होत नाही; तसेच गांधी-नेहरू-पटेलांविना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेता येणार नाही. पंतप्रधानांचे पद पंडित नेहरूंनी भूषविल्याने गांधीनंतर त्यांचेच नाव गाजले आणि पटेलांच्या वाट्याला उपेक्षा आली; पण या ग्रंथाने सरदार पटेल यांना न्याय दिला आहे.
-
Steve Jobs (स्टिव्ह जॉब्स)
स्टीव्ह जॉब्ज या द्रष्ट्या संयोजकाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन, आयपॅड, म्युझिक प्लेअर यांची निर्मिती करून तंत्रज्ञानाला सर्वमान्यता मिळवून दिली. सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास घेतलेल्या स्टीव्हने हे सर्व कसे साध्य केले, त्याबरोबरच अॅपल, पिक्सार या अग्रगण्य कंपन्यांच्या निर्मितीची यशोगाथा, कर्करोगाने सर्व शरीर पोखरून टाकलेल्या स्टीव्हने शेवटच्या क्षणापर्यंत नवनिर्मितीचा घेतलेला ध्यास, हे सारेच अत्यंत रोचक आहे. स्टीव्ह जॉब्ज म्हणजे, पृथ्वीवरचा एक प्रसिद्ध जादूगार! जग समृद्ध करायच्या प्रयासांमुळे त्याने आपल्या मनात आदराचे स्थान का व कसे निर्माण केले, हे सर्व सविस्तरपणे वाचल्याशिवाय आपल्या मनाचे समाधान कसे होईल?
-
Prerak-Utprerak (प्रेरक उत्प्रेरक)
यशस्वी जीवनासाठी चांगली नोकरी, कठोर मेहनत, बुद्धयांक, भावनात्मक बुद्ध्यांक, उत्तम संवादकौशल्ये हे सर्व मूलभूत घटक आहेत. तरीदेखील, केवळ या सर्व घटकांची उपस्थिती यशाची हमी देत नाही. तर, त्यांना दीर्घकालीन यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा उत्तेजन देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. तो तुमच्या अभिवृद्धीला चालना आणि वेग देतो. हे प्रचंड प्रभावी पुस्तक विविध उत्प्रेरकांची ओळख करून देते. ते तुम्ही जोपासू शकता आणि तुमच्या कामात तसेच जीवनातही प्रगती करण्यासाठी त्यांचा लाभ करून घेऊ शकता. सहज उपलब्ध, आकर्षक असे पुस्तक. मुख्य म्हणजे, यातील सगळ्यांचा केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले, आचरण्यास सोपे, 'उत्प्रेरक पुस्तक, जे तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि दररोज, प्रत्येक क्षणामधून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य साधनांनी सुसज्ज करेल.
-
The Search for Aurangzeb’s Stone
A mismatched historian couple visit the fictitious town of Badanadi to search for something to do with Aurangzeb. It is critical for Sarah, the historian’s wife who is doing a thesis on the amorous Maharajas of India. While they set about searching for this unknown, serendipity brings in an adventurer, amateur photographer, antique dealer and a small time thug to become part of this adventure. The search for this knowledge takes them through the dusty streets of Badanadi as no one seems to be aware of anything. Is this a ‘stone’ or a ‘document’ or just a ‘monument’, is what all the explorers are left guessing. A visit to the office of the ASI provides some clues, but the historians must sit and solve the puzzle. As it unfurls, the excitement is palpable. There is unconcealed glee for the historians when they get to the site which turns to a nightmare as confusion abounds when the characters reveal their colours. They just want to go home now. But will they succeed? Written by a career economist, the novel starts by introducing the protagonists and then accelerates before taking the reader on a roller coaster ride.
-
Kiwiyo Safar New Zealandchi (किंवियो सफर न्यूझीलंड
विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)
-
Valmiki Ramayanatil Paach Striya (वाल्मिकी रामायणा
राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का? कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती? आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
-
Ichapatra Kalachi Garaj (इच्छापत्र काळाची गरज)
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.
-
Mazi Aatmakatha (माझी आत्मकथा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्याराजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या अनेक लेखांतून स्वतःबद्दलचे निवडक लेख वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. “सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे बुद्धिमता चातुर्य आणि तडफ यांबाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही, हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकायांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या त्याकाळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून, ते कृतघ्नतेचे लक्षण आहे.’ अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक सडेतोड विधाने वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
-
Angan Vishvache Avakash Manacha (अंगण विश्वाचे अवक
विज्ञानाने जनुकशास्त्रात केलेली प्रगती पाहून मनात येते, काही वर्षांतच असाध्य रोग नष्ट होऊन मनुष्य अमरत्व प्राप्त करेल; तर कधी भीती वाटते की, सत्तेच्या, पैशाच्या जोरावर जनुकीय प्रगतीचा वापर करून जगभर दहशतवादीच निर्माण होतील; पण माणसाची जनुके ठरतात तरी कशी? धर्माप्रमाणे? कलावंतांची जनुके वैज्ञानिकांच्या जनुकांपेक्षा वेगळी असतात का? महाभारतातल्या द्रोणाचार्यांचा जन्म आणि टेस्ट ट्यूब बेबी सारखे आधुनिक शोध पाहताना दंतकथा सत्य मानाव्यात का? अशा प्रश्नांच्या घोळात कादंबरीची नायिका नेमकी कशी अडकते आणि त्या प्रश्नकोशातून बाहेर पडते की नाही ?
-
Jallianwala Bagh 13 April 1919 (जालियनवाला बाग १३
मराठी साहित्यात पहिल्यांदाच उलगडणार... जालियनवाला बाग : इतिहासात अजरामर झालेल्या 'घटनेचा' लेखाजोगा 13 एप्रिल 1919, अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या सामान्य लोकांवर ब्रिटिश लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायरच्या शिपायांनी केलेला निर्दयी गोळीबार हा इतिहासातील एक अजरामर प्रसंग ! या शोकांतिकेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरीची ही सुरूवात ठरली. भगतसिंग, उधमसिंग या क्रांतिकारकांना जन्म देणार्या, समाजाच्या तळापर्यंत स्वातंत्र्याची उर्मी चेतवणार्या या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मराठी साहित्यात प्रथमच या पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडला आहे.
-
Story Of The Ordinary
Visit the beautiful lanes of India to meet the wonderful hands that create magic with three stories about the extraordinariness of the people assumed ordinary. The stories are about the interaction between children and skilled labourers and how, with short experiences, they understand the value and support each of them brings to us all. The beauty, however, lies in the emptiness of the characters. An opportunity for our readers to empathise with the characters and fill in the facial expressions and colours, matching their imagination. So read, feel and fill!!!!!
-
Tanaji & The Treasure Trail
10 year old Prajakta Naik races to warn the villagers of a Mughal raid but she can’t prevent her family heirloom from being stolen. Her brother, Sarjya stumbles across stolen loot on one of their adventures. They donate the rest of the treasure for the cause of Hindavi Swarajya & impress Shivaji Raje's right hand man, Tanaji Malusare. Bad luck follows them in the form of a scar-faced villain who will stop at nothing to get back his loot. Sarjya is kidnapped at the Dussehra festivities. Can Prajakta rescue her brother? Where does the secret tunnel lead? Read about the daring Maratha girl’s role in the battle for the strategic Kondana fort!
-
Desiccated Land
"This is an extraordinary book." — Amitabh Mattoo, Padma Shri honoree, prominent author and columnist "This book is a vital document of the bravery of our colleagues in Kashmir." — Naresh Fernandes, award-winning journalist "One of the most objective and insightful accounts I've read of the lives of Kashmiri people." — Rahman Abbas, novelist & winner of India’s Sahitya Akademi Award You’ve never read a book like this. With its innovative narrative style, Desiccated Land paints a bracing picture of India’s most troubled region. American journalist David Lepeska’s first full-time reporting job was for Srinagar-based daily Kashmir Observer, and this book gathers his best KO work, details his personal journey and lessons learned as a foreign correspondent, and presents his sober assessment, years later, of the impact of Indian and US policies on the region. Yet the book’s focus is local. Media coverage of conflict often leaves out the long-term human toll, the eviscerating impact of decades of violence — on society, culture, education, justice, and well-being. Yet only by gauging what war has wrought can we know how to respond and, eventually, recover. Desiccated Land combines reportage, memoir, and travelogue to explore the reality of daily life in a war-torn land. The book catalogs Kashmiri suffering and its root causes and wonders when the Valley might be able to look toward the future with hope.
-
The Kamin's Daughter
Two seemingly unrelated deadly incidents. A deadly methane blast kills several workers in the Chirimiri coal mines. A suicide bomber attacks the Delhi CM's house and blows it up. Both cases land on Koena's lap, a journalist at the TNN network. Sharp as a whip, clever, and with an eye on the top job at her network, Koena decides to get to the bottom of both the cases. Married to a celebrity chef, Shom, Koena has the world at her feet. Along with her colleague, Sagar, she hurries to unravel the truth behind the two cases. Will Koena find answers before it is too late?
-
Win Before You Begin
Life brings with it all the contradictions,to teach us lessons that eventually mould us in to who we are,And we all have our destined share of what is thrown at us ! sharing what we receive as experiences ia a "pay it forward' to the society. if others can learn from our sufferings and our personal choices sometimes becime stumbling blocks that do not allow us to succeed This book is simple and honest attempt to weave a tapestry of all the good that can be done ,just by motivating and supporting self and others.adversities bow down against purpose,backed by an aspiration to excel Its Said that ;When life throws lemonsat you,make a lemonadel!'
-
Keep Moving 2
Recuperating from his injury separated shoulder,the famous footballer,Glen Tenove said,"God,make it as tough as you can,but make it possible,If it is possible I will maakeit happen". while glean had tenacity,manyneed guidance from people like and me to know what is possible and make it happen we created 'Life school Foundation' to return a bit of this tenacity and guidance which we have been blessed in abundance by life Through 'Life school Foundation' , We plan to build a World class school for children who would be 'Forces of Goodness 'to the society Through this school and through the work of our parent organisation,life school ,we assume responsibility to play our part and make this world a better place to live in. The entire profit from the sale of 'Keep moving" will be used to develope the school.
-
Keep Moving
Recuperating from his injury separated shoulder,the famous footballer,Glen Tenove said,"God,make it as tough as you can,but make it possible,If it is possible I will maakeit happen". while glean had tenacity,manyneed guidance from people like and me to know what is possible and make it happen we created 'Life school Foundation' to return a bit of this tenacity and guidance which we have been blessed in abundance by life Through 'Life school Foundation' , We plan to build a World class school for children who would be 'Forces of Goodness 'to the society Through this school and through the work of our parent organisation,life school ,we assume responsibility to play our part and make this world a better place to live in. The entire profit from the sale of 'Keep moving" will be used to develope the school.